रेवजी कदम यांचे निधन

श्रीरामपुर : गणेशनगर येथील रेवजी नाथा कदम वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुले, तीन मुली, पत्नी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अशोकराव व केशवराव कदम यांचे ते वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या